‘पहलगाममध्ये दहशतवादाचा रंग सर्वांनी पाहिला…’, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटल्यानंतर साध्वी प्रज्ञा असे का म्हणाल्या?
Views: 1,011 दि.३ दिल्ली; (IANS कडून मिळालेल्या माहितीसह) मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटल्यानंतर भोपाळला पोहोचलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तपासादरम्यान चुकीची माहिती न दिल्यामुळे त्यांना छळण्यात आल्याचे तिने सांगितले. पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, दहशतवादाचा एक रंग असतो जिथे पर्यटकांना त्यांचा धर्म विचारल्यानंतर त्यांची हत्या केली जात…