वाढदिवसाचा केक नव्हे, माणुसकीचा उत्सव! सेलूकर दांपत्याचा दिखाव्याला फाटा, माणुसकीला वाट; नांदेडमधील आदर्श

दि.१४ नांदेड (प्रतिनिधी) : आजचा समाज झगमगाट, दिखावा आणि खर्चाच्या स्पर्धेत अडकलेला आहे. वाढदिवस म्हणजे हॉटेल, फुगे, फटाके, सोशल मीडियावरील फोटो आणि काही तासांत विसरला जाणारा आनंद हीच सध्याची मानसिकता बनली आहे. अशा काळात नांदेडच्या सेलूकर दांपत्याने घडवलेला प्रसंग हा केवळ एक कौटुंबिक निर्णय नसून, समाजाला आरसा दाखवणारा जिवंत अग्रलेख आहे. ज्या समाजात वृद्धाश्रमांची संख्या…

Read More

ज्ञानाला कात्री,सत्तेला मोकळीक!बहुजनांच्या मेंदूंवर वार करणारी सत्ता,शिक्षण संपवण्याचा शासकीय अजेंडा?

राज्याच्या सत्ताधाऱ्यांना आज ज्ञानाची भीती वाटू लागली आहे. प्रश्न विचारणारी, संशोधन करणारी पिढी तयार होऊ नये, हाच खरा उद्देश असल्यासारखे निर्णय घेतले जात आहेत. उच्च शिक्षणाला ‘खर्च’ म्हणणारे हात सत्तेच्या ऐषआरामासाठी मात्र कधीच थांबत नाहीत. शिक्षणावर घाव घालणे म्हणजे बहुजन समाजाचे भवितव्य अंधारात ढकलण्याचा कट आहे. हा कट उघड आहे आणि तो थांबवला पाहिजे. दि.१३नांदेड…

Read More

नव्या मशिदीवरून वाद पेटला; परवानगीशिवाय भूमिपूजनाची आरोप-प्रत्यारोपांची शर्यत हायकोर्टात”

हायकोर्टात दाखल याचिकेनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा सिद्ध करत आहे की, निवडणुका जवळ आल्या की भावना पेटवून राजकीय फायदा मिळवण्याचा खेळ सुरू होतो. धर्माच्या नावाने समाजात भिंती उभ्या करण्याऐवजी कायद्याचं पालन, प्रशासकीय पारदर्शकता आणि सामाजिक सलोखा हीच वेळेची गरज आहे.राजकारणासाठी मंदिर-मशीद नव्हे, तर शांतता आणि कायदा वरच नवी पाया भरणी व्हायला हवी! (देशहिताच्या जबाबदार भूमिकेतून-…

Read More

उबाटा(शिवसेना) नेता यांच्या डोळ्यासमोरच मृत्यूचा स्पर्श;भरधाव वाहनाच्या ‘डेथ टच’मधून थोडक्यात सुटका

नवले पुलावरील संथ वाहतूक, पायाभूत सुविधांचा बोजड भार आणि प्रशासनाची निष्क्रियता—याच सगळ्याचा ताण कात्रजकडे पडत असताना हा थरारक प्रसंग घडला…! दि.११ पुणे (प्रतिनिधी: मिलिंद हिंगोले, आंबेगाव) — कात्रज परिसरातील वाहतूक कोंडीचा वास्तव चेहरा दाखवण्यासाठी उबाठा शिवसेनेचे नेते वसंत मोरे हे आपल्या सहकाऱ्यांसह पुणे-सातारा महामार्गावरून लाईव्ह करत होते. नवले पुलावरील वाहतूक ठप्प, त्याचा ताण कात्रजकडे. अशी…

Read More

तेज प्रताप यांचा नवा व्हिडिओ व्हायरल! संविधान हातात घेऊन फोटो काढणाऱ्याला अश्लील काय म्हणाले

बातमी मध्ये तो व्हिडिओ आहे.!दि. १०. बिहार (विशेष प्रतिनिधी) आरजेडी नेते आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांचा एक नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पटना पुस्तक मेळ्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओ मध्ये तेज प्रताप यादव फोटो काढताना अचानक अशा शब्दांत बोलताना दिसतात की, संपूर्ण क्लिप सोशल मीडियावर…

Read More

बिबट्याचा वाढता धाक : महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन धोक्यात,आमदार बिबट्या बनून विधानभवनात

नांदेड जिल्हतातील अनेक तालुक्यांमध्ये बिबट्याचा दर्शन तर झालंच आहे परंतु अनेक गाई वासरांची शिकार सुद्धा बिबट्याने केल्याच्या बातम्या जिल्हाभर पसरल्या होत्या. “जुन्नर आणि राज्यातील अनेक भागात बिबट्यांच्या भीतीनं लोकांचं जगणं कठीण झालंय. शेतकरी पेरणीपासून कापणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर भीतीत आहे. सरकारने तातडीने ठोस धोरण आणावं, ” असा त्यांचा ठाम आग्रह होता. दि.१० नागपूर ( उपसंपादक ;सतीश…

Read More

रुपयाची घसरण नाही, राजकीय सुसंगततेची कोसळट धडक!२०१३चा आवाज २०२५ मध्ये का गप्प?

जेव्हा सत्तेची भूमिका बदलते, तेव्हा तत्त्वे ही बदलतात का? सुषमा स्वराजच्या २०१३ च्या भाषणाने आजच्या मौनाला प्रश्नचिन्ह! रुपयाची घसरण की राजकीय प्रामाणिकतेची? दि. १० नांदेड [ सतीश वागरे : उपसंपादक ] — —————– २०१३ च्या लोकसभेचा एक व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर गाजतोय. तत्कालीन विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज सभागृहाच्या मध्यभागी उभ्या आहेत. त्यांच्या आवाजात धार आहे,…

Read More

“संघर्षाची ज्योत विझली… पण विचारांचा प्रकाश अजूनही जळत राहील”

सामाजिक चळवळीचे पुरोधा बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली, ते फक्त नेता नव्हते… ते एक चळवळ होते..त्यांच्या पावलांना दिशा नव्हती, दिशादर्शक होते ते स्वतःच, समाजासाठीचे त्यांचे योगदान, एक अमिट ठसा आणि त्यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली रिक्तता.! (उपसंपादक; सतीश वागरे)महाराष्ट्राच्या सामाजिक चेतनेचा पाया मानल्या जाणाऱ्या, आयुष्यभर लोकसंघर्षाची मशाल पेटवत ठेवणाऱ्या बाबा आढाव यांच्या निधनाने एक युगच संपुष्टात…

Read More

जागतिक व्यासपीठावर भारतीय मीडियाची नामुष्की- ब्लॉग

(सतीश वागरे ) भारतीय न्युज मीडिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण या वेळी देशात नाही तर थेट जगाच्या पातळीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मुलाखतीदरम्यान. संपूर्ण जगाला अपेक्षा असताना की युद्ध, शांतता, जागतिक अर्थकारण, भारत-रशिया संबंध यांसारख्या गंभीर विषयांवर प्रश्न विचारले जातील, तेव्हा मात्र विचारले गेले अगदीच फोल व असंबंधित प्रश्न.“तुम्ही आमच्या पंतप्रधानांसारखे hardworking…

Read More

पणती ज्योत रॅली : बाबासाहेबांच्या विचारांची ज्वलंत मशाल

दि. ६ नांदेड (प्रतिनिधी नांदेड शहर ) ____________________भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेड शहरात सम्राट अशोका भीम जयंती मित्र मंडळाच्या वतीने काढण्यात आलेली पणती ज्योत रॅली ही केवळ एक श्रद्धांजली नव्हे, तर बाबासाहेबांच्या विचारांची जिवंत मशालच ठरली. या रॅलीतून सामाजिक समतेचा, मानवतेचा आणि न्यायाचा संदेश पुन्हा एकदा जनतेच्या मनात खोलवर…

Read More
Back To Top