‘रुग्ण हाच देव’ या मूल्याला न्याय देणाऱ्या सेवेला ‘लोकमत नांदेड गौरव २०२६’चा डॉ. अर्जुन शेळके यांचा सन्मान

Views: 155 वैद्यकीय सेवेसह सामाजिक बांधिलकीचाही गौरव, समाजातील शेवटच्या घटका पर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याची त्यांची धडपड आणि सेवाभाव भविष्यातील वैद्यकीय पिढी साठीही आदर्श ठरणारा आहे.. नांदेड दि. ३० (उपसंपादक : सतीश वागरे) : ————- डॉक्टर हा केवळ उपचार करणारा तज्ज्ञ नसतो, तर संकटाच्या क्षणी रुग्णाला धीर देणारा, आशेचा किरण दाखवणारा आणि समाजाचा खरा आरोग्यरक्षक असतो….

Read More

सहा वर्षांनंतर या वॉर्डात घरपोच कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू; नागरिकांना मोठा दिलासा

Views: 388 नांदेड | २७ जून (जिल्हा प्रतिनिधी): ——————— वॉर्ड क्र. १६ मधील नागरिकांच्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घरपोच कचरा संकलनाच्या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला असून, आजपासून हातगाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून घरपोच कचरा संकलन सेवा बंद असल्यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी…

Read More

बी.एस्सी. प्रवेशाला ब्रेक; २४ महाविद्यालयां वरील कारवाईने शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह

Views: 72 परभणी : दि. २३| (संपादक : डॉ. सचिन खंडागळे) – विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करण्याचा स्पष्ट संदेश देत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने २४ महाविद्यालयांतील बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. प्रयोग शाळांचा अभाव, पात्र प्राध्यापकांची कमतरता आणि शैक्षणिक अंकेक्षणातील गंभीर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली असून,शिक्षण…

Read More

अरुंद गल्ल्यांत साचलेला कचरा; डॉ. कैलाश यादव यांची मनपाला चेतावणी

Views: 145 दि. १९ नांदेड, (जिल्हा प्रतिनिधी) ————————————- शहरातील अरुंद गल्ल्यांमध्ये घरगुती कचऱ्याच्या डोंगरामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मोठी वाहने या चिंचोळ्या मार्गांपर्यंत पोहोचू शकत नसल्याने कचरा गोळा होत नसून, ठिकठिकाणी दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. या समस्येकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रा. कैलाश भानुदास यादव यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत तातडीने उपाययोजना…

Read More

सनदी लेखापाल बनून आकाश यादव यांनी उंचावला समाजाचा मान; नांदेडमध्ये भव्य सत्कार

Views: 54 नांदेड | दि. १८ (जिल्हा प्रतिनिधी) —- यादव-अहीर-गवळी समाजातील होतकरू युवक आकाश छोटूलाल यादव (वजीराबाद, नांदेड) यांनी देशातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी सनदी लेखापाल परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन समाजाचा गौरव वाढविला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गुरुवारी, दि. १८ जून रोजी वजीराबाद येथील यदुकुल बलराम यादव नगर येथे भव्य स्वागत व सत्कार समारंभ…

Read More

सेंधवा में 19 जून को उद्यमिता का महाकुंभ, एससी-एसटी युवाओं को मिलेगा उद्योग स्थापना का सुनहरा अवसर

Views: 453 बड़वानी, 17 जून। ( मध्यप्रदेश संपादक : सचिन कमल पटेल ) —अनुसूचित जाति एवं अनुसूचित जनजाति वर्ग के युवाओं, उद्यमियों और व्यवसायियों को स्वरोजगार एवं उद्योग जगत से जोड़ने की दिशा में एक महत्वपूर्ण पहल करते हुए दलित इंडियन चैंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री (डिक्की) द्वारा राष्ट्रीय एससी-एसटी हब तथा एमएसएमई मंत्रालय, भारत…

Read More

जिला स्तरीय समीक्षा बैठक में बसपा ने चुनावी रण का पक्का किया दस्तावेज

Views: 107 रेस्ट हाउस में जुटे कार्यकर्ता, चारों विधानसभा सीटों पर बूथ तक मजबूत होगा संगठन बड़वानी दि. 4 (मप्र) (संपादक : सचिन कमल पटेल ) – स्थानीय रेस्ट हाउस में बहुजन समाज पार्टी (बसपा) की जिला स्तरीय समीक्षा बैठक संपन्न हुई। इस मंथन सत्र का उद्देश्य आगामी त्रिस्तरीय पंचायत, नगर परिषद, नगर पालिका और…

Read More

भगवान बिरसा मुण्डा स्वरोजगार एवं टट्या मामा आर्थिक कल्याण योजना के तहत आवेदन आमंत्रित

Views: 386 (सचिन कमल पटेल : मध्यप्रदेश संपादक) – – – – – – – – बड़वानी, 22 मई 2026। मध्यप्रदेश आदिवासी वित्त एवं विकास निगम द्वारा अनुसूचित जनजाति वर्ग के बेरोजगार युवक एवं युवतियों को स्वरोजगार से जोड़ने के उद्देश्य से भगवान बिरसा मुण्डा स्वरोजगार योजना तथा टट्या मामा आर्थिक कल्याण योजना के तहत…

Read More

नई मजदूर क्रांति का आगाज़:अधिकारों की लड़ाई अब और भी तेज़

Views: 581 1 मई मेहनतकशों के सम्मान, अधिकारों के प्रति जागरूकता और 8 घंटे काम करने के नियम की याद में मनाया जाता है। यह दिन 1886 में अमेरिका के शिकागो में काम के घंटे निर्धारित करने की मांग को लेकर हुए खूनी श्रमिक आंदोलन की याद दिलाता है। 1 मई 1886 को अमेरिका में…

Read More

लेखणी जेव्हा हृदयाची होते…

Views: 357 लेखणी जेव्हा हृदयाची होते, तेव्हा फक्त लेखणी नसते, ती एखाद्या कुटुंबाची वाट काढणारी कहाणी… दि. २७ संपादकीय : —————————————————— पत्रकारिता केवळ घटनांचा नोंदवही नाही, तर समाजाच्या प्रगल्भ मनाचा आरसा आहे. ‘जे घडते ते लिहिणे’ इतकाच तिचा धर्म नव्हे, तर ‘जे घडून गेले त्यातून काय बदलता येईल’ या दिशेने विचार करणे ही तिची खरी…

Read More
Back To Top