उच्चशिक्षित वकील आणि समाजसेवक म्हणून एडव्होकेट जमीर पठाण यांच्या नेतृत्वावर प्रभाग ५ च्या मतदारांचा विश्वास!

प्रभागातील मूलभूत समस्यांवर पकड आणि सेवाभावी वृत्तीमुळे नागरिकांचा पाठिंबा; ‘शिक्षण, रस्ते, नाली’ यावर ठोस योजना हे मुख्य आकर्षण——————— दि. ३० नांदेड ( उपसंपादक; सतीश वागरे ) महापालिकेच्या निवडणुकीत विभाग क्र.५ मधील मतदार उच्चशिक्षित आणि कार्यशील उमेदवाराकडे ओढले जाताना दिसत आहेत. एडव्होकेट जमीर पठाण, जे एक वकील आणि सक्रिय समाजकार्यकर्ते आहेत, ते या विभागातून नगरसेवक पदासाठी…

Read More

जनतेच्या सेवेतून नेतृत्व घडलेले नाव,भाग्यनगरचा भविष्यातील नगरसेवक म्हणून साहेबराव गायकवाडांकडे पाहिले जात आहे

दि. ३० नांदेड —- ( उपसंपादक सतीश वागरे ) ——नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाग्यनगर / प्रभाग क्रमांक ५ (अ) मधून भारतीय जनता पार्टीने साहेबराव लक्ष्मण गायकवाड यांना उमेदवारी देऊन जनतेच्या विश्वासाला अधिकृत मान्यता दिली आहे. अनेक वर्षांपासून प्रभागातील सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांमध्ये सातत्याने सक्रिय असलेले साहेबराव गायकवाड हे नाव आज केवळ राजकीय नव्हे, तर…

Read More

सेवेचा विचार, विकासाची दृष्टी : प्रभाग ६ मधून क्षितिज जाधव यांना तिकीट

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे तिकीट नागरिकांमध्ये उत्साह; ‘आदर्श नगरसेवक’ म्हणून क्षितिज जाधव यांच्याकडे अपेक्षेने पाहिले जात आहे दि. ३० नांदेड (उपसंपादक; सतीश वागरे) नगरसेवक हे पद सत्तेचा उपभोग घेण्यासाठी नसून नागरिकांच्या सेवेसाठी असते, अशी स्पष्ट व ठाम भूमिका सातत्याने मांडणारे सामाजिक कार्यकर्ते क्षितिज जाधव हे भविष्यातील आदर्श नगरसेवक ठरू शकतात, असे मत आज नागरिकांमधून…

Read More

संशोधक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सरकारचा क्रूर खेळ; ३१ मार्चचा ‘वायदा’ म्हणजे केवळ वेळकाढूपणा!

दि. २९ ​पुणे/मुंबई: (प्रतिनिधी ;संजय भोकरे ) राज्यातील बार्टी, सारथी आणि इतर सरकारी संस्थांतर्गत पीएचडी करणाऱ्या हजारो संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न सरकारने पुन्हा एकदा टांगणीवर लावला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी थकीत विद्यावेतन ३१ मार्च पर्यंत देण्याचे आश्वासन दिले असले तरी, गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक विवंचनेत असलेल्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. “आधीच…

Read More

जंगलों से उठी आज़ादी की गर्जना: बलिदान दिवस पर शहीद भीमानायक को नमन

अग्रलेख- प्रितम राज बड़ौले, कार्य परिषद सदस्य, डॉ.बी. आर.आंबेडकर सामाजिक विज्ञान विश्वविद्यालय,महू, मध्यप्रदेश दि. 29 दिसंबर | भारतीय स्वतंत्रता संग्राम का इतिहास केवल बड़े शहरों, दरबारों और चर्चित नायकों तक सीमित नहीं है। यह इतिहास उन जंगलों, पहाड़ियों और नदियों के किनारों पर भी लिखा गया है, जहाँ जनजातीय समाज ने अपने स्वाभिमान और आज़ादी…

Read More

तरोडा नाका चौकात नियमांची अंत्ययात्रा; वाहतूक पोलिसांचा फक्त मूक तमाशा

शेतकरी चौक तरोडा नाका येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलीस बंदोबस्त होईल का? हे सर्व उपाय राबवणे अत्यावश्यक आहे.प्रशासन जागं होणार आहे का? की पुन्हा एखाद्या अपघाताची, एखाद्या मृत्यूची वाट पाहणार आहे?हा प्रश्न आता केवळ तरोडा नाक्याचा नाही,तो संपूर्ण नांदेडकरांचा आहे………………………………..! दि.२८ नांदेड (उपसंपादक; सतीश वागरे) —– शहराचा तरोडा नाका शेतकरी चौक हा आज केवळ एक वाहतूक…

Read More

शिक्षण केवळ व्यवसाय नाही, सेवा आहे; हे सिद्ध करणाऱ्या प्रा. संतोष गिरी यांचा सन्मान

हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या शिक्षकाला लोकसंवाद पुरस्कार; ग्रामीण वास्तवाशी नाळ जोडणाऱ्या शिक्षणसेवेचा लोकसंवाद पुरस्काराने गौरव दि. २८ नांदेड : (जिल्हा प्रतिनिधी) शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरू शकते, हे आपल्या कृतीतून सातत्याने सिद्ध करणारे नाव म्हणजे प्रा. संतोष गिरी.ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून…

Read More

नरसी-मुखेड मार्गावर एस.टी. कंडक्टर कडून वृद्धाला मारहाण

ढिसाळ बस सेवेतून माणुसकीचा बळी; प्रवाशांमध्ये संतापएस.टी. महामंडळाने आता तरी ठरवावे, ही सेवा जनतेसाठी आहे की,जनतेवर दडपशाही करण्यासाठी? हा प्रश्न जनसामान्यातून सातत्याने विचारला जात आहे दि.२७ नांदेड (प्रतिनिधी: राष्ट्रापाल सोनकांबळे) नरसी-मुखेड या ग्रामीण मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसमध्ये एका वृद्ध प्रवाशाला कंडक्टर कडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून, त्यामुळे एस.टी. प्रशासनाचा ढिसाळ…

Read More

दिल्ली में बौद्ध परंपरा संरक्षण को लेकर धम्म पथ संघ का भव्य आयोजन

नई दिल्ली | २४ दिसंबर 2025 (उपसंपादक:सतीश वागरे) देश में बौद्ध परंपरा को संरक्षित करने और बौद्ध समाज को एकजुट करने के उद्देश्य से धम्म पथ संघ द्वारा 21 दिसंबर 2025 को दिल्ली में एक भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर संघ ने पूरे देश में बौद्ध समाज को एक करने की…

Read More

शब्दांच्या मौनात उरलेले विनोद कुमार शुक्ल- सतीश वागरें

अग्रलेख : विनोद कुमार शुक्ल यांच्या निधनाने मराठी वाचक आणि साहित्य रसिकांच्या मनात एक अदृश्य, पण जाणवत राहणारी जागा निर्माण झाली आहे. त्यांची कविता ही केवळ शब्दांची रचना नव्हे, तर एका विशिष्ट भाव-भूमीचा, मौनाचा आणि अनुभवाच्या सूक्ष्म अंतरंगाचा आविष्कार होती. वरील कवितेत त्यांच्याच शब्दांनी त्यांच्यावरच श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि तोच त्यांच्या साहित्यिक…

Read More
Back To Top