७३% पासून ५१% कौल नांदेड मतदार बोलला,अर्थ शोधण्याची जबाबदारी राजकारणाची
Views: 95 मात्र ७३ ते ५१ टक्क्यांदरम्यान उमटलेला हा मतदानाचा कौल एक गोष्ट स्पष्टपणे सांगून जातो. मतदार जागा आहे.आता जागं राहणं राजकारणाच्या हातात आहे. दि.१५ नांदेड ( उपसंपादक : सतीश वागरे ) –———–नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मतदानाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मतदान केंद्रांवर उमटलेली गर्दी, रांगा, गोंधळ आणि उत्सुकता पाहता ही निवडणूक केवळ उमेदवारांची किंवा पक्षांची…
अंधारात धसका, धैर्याचा दिवा: नांदेडची माणुसकी चाचरीत?खोब्रागडे नगर परिसरातील भिंत कोसळली
Views: 134 दि. १४ नांदेड ( विशेष प्रतिनिधी: ) ——————- नव्या मोंढ्याच्या रस्त्यावरचा धूळधपाटा आता मंदावला आहे. पण जमिनीवर पसरलेल्या विटा-काँक्रीटच्या ढिगाऱ्यात, घरांच्या वाळूच्या घरांड्यात काहीतरी अधिक मोठे, अधिक मूलभूत कोसळले आहे, ते म्हणजे नागरिकाच्या सुरक्षिततेची, प्रशासनाच्या जबाबदारीची आणि सामाजिक संवेदनशीलतेची खात्री. खोब्रागडे नगर परिसरातील भिंत कोसळली, चार घरे मातीसमान झाली, पण त्याबरोबरच काही प्रश्नही…
संविधान की समांतर हुकूमशाही? आप्पारावपेठचे ‘वाळीत’ प्रकरण लोकशाहीसाठी धोक्याची घंटा!
Views: 233 ======= उपसंपादक : सतीश वागरे ======== भारतीय स्वातंत्र्याची ८० वर्षे साजरी करण्याच्या उंबरठ्यावर असताना आणि प्रजासत्ताक भारताच्या संविधानाला सात दशके उलटून गेलेली असताना, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ येथून समोर आलेले वास्तव हे सुन्न करणारे आहे. रेड्डी समाजातील भास्कर गड्डम आणि विनोद गड्डम या दोन कुटुंबांना जातपंचायतीने ज्या क्रूरपणे ‘वाळीत’ टाकले आहे, ते…
आरक्षण पर आर-पार: डॉ. उदित राज ने अश्विनी उपाध्याय की याचिका का किया कड़ा विरोध, भाजपा की मंशा पर उठाए सवाल
Views: 140 दि. 14 नई दिल्ली | सतीश वागरे: संवाददाता ———– — सुप्रीम कोर्ट द्वारा एससी/एसटी (SC/ST) आरक्षण में ‘क्रीमी लेयर’ लागू करने की मांग वाली याचिका पर केंद्र को नोटिस जारी किए जाने के बाद देश में सियासत गर्मा गई है। पूर्व सांसद और दलित नेता डॉ. उदित राज ने भाजपा नेता और वकील…
बहुजन संवाद का ऐलान: बार काउंसिल चुनाव में महिला आरक्षण के मौके पर, डॉ. उदित राज ने बुलाया ‘प्रतिनिधित्व का युद्ध’
Views: 325 दि.11 नई दिल्ली (उपसंपादक: सतीश वागरे) —-————— देश की न्यायिक और सामाजिक व्यवस्था में बहुजन समाज (दलित, ओबीसी, अल्पसंख्यक, आदिवासी) की सत्ता और प्रतिनिधित्व को केंद्र में लाने के लिए एक बड़ा और धारदार राजनीतिक-सामाजिक मंच तैयार हो रहा है। ‘डोमा परिसंघ’ के बैनर तले 15 जनवरी, 2026 को दिल्ली में होने वाले…
राजनीति नहीं, इंसानियत की जीत: बेटी की मौत पर शोक संतप्त बाला बच्चन के घर पहुंचे चुनावी प्रतिद्वंद्वी अंतर सिंह पटेल
Views: 620 “चुनावी रण छोड़, दुख में हाथ बढ़ाया: विरोधी के घर मौत पर पहुंचे पूर्व प्रतिद्वंद्वी, राजनीति में संवेदना की नई मिसाल” दि. 11 वार्ता (संपादक :सचिन कमल पटेल) —————— मध्य प्रदेश के राजपुर विधानसभा क्षेत्र में एक ऐसी घटना ने राजनीति के पार मानवीय रिश्तों की ताकत को साबित कर दिया है। विधानसभा…
सत्ता नव्हे, सेवा; राजकारण नव्हे,संविधान,शिवसेना शिंदे गटाचा विश्वास : संघरत्न निवडंगे
Views: 337 दि. ९ जाने. नांदेड (प्रतिनिधी) लोकशाहीत नगरसेवक म्हणजे केवळ निधी वाटणारा प्रतिनिधी नसतो, तर तो प्रभागाचा संरक्षक, मार्गदर्शक आणि संविधानाचा पहारेकरी असतो. आज प्रभाग क्रमांक ४ समोर प्रश्न आहे तो फक्त रस्ते, नाले किंवा दिव्यांचा नाही, तर न्याय, शिक्षण, रोजगार आणि मानवी हक्कांचा आहे. अशा वेळी नागरिकांच्या मनात जो नगरसेवक उभा राहतो, तो…
हदगाव शहरात राष्ट्रवादीचा रणशिंग फुंकला!
Views: 135 . हदगाव शहरात राष्ट्रवादीचा रणशिंग फुंकला! राम चव्हाण यांची शहराध्यक्ष पदी नियुक्ती संघटन बळकटी करणाला नवी धार दि. ५ हदगाव | (विशेष प्रतिनिधी) —————————————-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बांधणीला गती देत हदगाव शहराध्यक्ष पदी राम चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तसेच कंधार-लोहा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील…
कांग्रेस ने ‘मनरेगा बचाव संग्राम’ के लिए घोषित की समन्वय समिति; डॉ. उदित राज को महत्वपूर्ण जिम्मेदारी
Views: 480 दि. 4 नई दिल्ली: (उपसंपादक:सतीश वागरे) ————-— केंद्र सरकार की नीतियों के विरोध में आवाज उठाने के लिए अखिल भारतीय कांग्रेस कमेटी (एआईसीसी) ने कमर कस ली है। कांग्रेस अध्यक्ष ने ‘मनरेगा बचाव संग्राम’ अभियान के क्रियान्वयन और निगरानी के लिए एक उच्च-स्तरीय समन्वय समिति की घोषणा की है। इस समिति में प्रख्यात…
ब्रेकिंग | बर्ड फ्लूचा शिरकाव : आरोग्य सुरक्षेची कसोटी
Views: 261 हा प्रसंग केवळ आरोग्याचा प्रश्न नसून प्रशासन, नागरिक आणि शेतकरी यांची सामूहिक जबाबदारी तपासणारा आहे. अफवांवर विश्वास न ठेवता, अधिकृत माहितीवर भर देत आणि योग्य खबरदारी घेतली, तर हा प्रकोप आटोक्यात आणणे अशक्य नाही. संकट मोठे असले तरी सजगता आणि शिस्त याच त्यावरची खरी लस आहे. ————————– दि. ४ केरळ (विशेष प्रतिनिधी)अलप्पुझा आणि…