“संघर्षाची ज्योत विझली… पण विचारांचा प्रकाश अजूनही जळत राहील”
सामाजिक चळवळीचे पुरोधा बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली, ते फक्त नेता नव्हते… ते एक चळवळ होते..त्यांच्या पावलांना दिशा नव्हती, दिशादर्शक होते ते स्वतःच, समाजासाठीचे त्यांचे योगदान, एक अमिट ठसा आणि त्यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली रिक्तता.! (उपसंपादक; सतीश वागरे)महाराष्ट्राच्या सामाजिक चेतनेचा पाया मानल्या जाणाऱ्या, आयुष्यभर लोकसंघर्षाची मशाल पेटवत ठेवणाऱ्या बाबा आढाव यांच्या निधनाने एक युगच संपुष्टात…