लेखणी जेव्हा हृदयाची होते…
लेखणी जेव्हा हृदयाची होते, तेव्हा फक्त लेखणी नसते, ती एखाद्या कुटुंबाची वाट काढणारी कहाणी… दि. २७ संपादकीय : —————————————————— पत्रकारिता केवळ घटनांचा नोंदवही नाही, तर समाजाच्या प्रगल्भ मनाचा आरसा आहे. ‘जे घडते ते लिहिणे’ इतकाच तिचा धर्म नव्हे, तर ‘जे घडून गेले त्यातून काय बदलता येईल’ या दिशेने विचार करणे ही तिची खरी जबाबदारी आहे….